भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत.
Pages
- Home
- ग्रामगीता
- आणी सुखी व्हा
- अंधश्रद्धा व कार्य
- रजेचे नियम
- कविता साईट
- डॉक्टर बना
- कर्मचारी विमा योजना
- निरोगधाम पत्रिका
- परिसर अभ्यास
- L I C रजिस्ट्रेशन
- संचमान्यता
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- मुख्यमंत्री व राज्यपाल
- दप्तराविना शाळा
- ABL
- समाज कल्याण शिष्यवृत्ती
- प्रगत शाळा निकष
- शाळासिध्दी
- GST म्हणजे काय?
- शिष्यवृत्या व लाभार्थी
- भारताचे शासक
- 5 वी & 8 वी शिष्यवृत्ती
- शालेय अभिलेखे
- आधार व पॅन कार्ड link
- Toll free नंबर
- INSPIRED AWARD
- अवकाश वेध
- HSC/SSC मार्कशिट
- शिष्यवृत्ती अर्ज /निकाल
- गुंठा व गाव नमुना
- EID वरून Adhaar मिळवा
- प्रभावी सूत्रसंचालन
- RTE- 2009
- MAHADBT-pdf
- प्रगत चाचण्या, वर्ग,विषय
- महिलांविषयक कायदे
- गॅस विमा
- भारतरत्न
- Update मतदार
- Computer चे shortcuts
- Voter Search
- समग्र शिक्षा निधी
- जगातील प्रसिध्द वृत्तपत्रे
- सर्व्हिस बुक online नोंदी
- सातवा वेतन आयोग निश्चिती
- संगीतमय परिपाठ महागाव क
- परिपाठासाठी छान गोष्टी
- आकारिक नोंदी व प्रश्नपत्रिका
- करीयरच्या वाटा
- LfW in 7 Days
- सगुण कार्यक्रम
कबीर
भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल कहीही माहिती उपलब्ध नाही. कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हे हिंदू-मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)